Archive for April, 20253- Page

42Articles

एका कारागृहातील अनेक गोष्टी येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या उत्तुंग भिंतीच्या आतील विश्‍वाचा वेध कारागृह विश्‍वाबद्दल अनेकांना उत्सुकता असते. काहीजणांना चित्रपटात दाखवता त्या प्रमाणे कारागृहाचे विश्‍व वाटते. पण जे कारागृहात जातात त्यांना

Uncategorized28/04/2025

‘शहरी वस्त्यांमधील दृष्टचक्र’  शहरीकरणामुळे नव्वदच्या दशकात पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये वस्त्यांची संख्या झपाट्याने वाढली. या वस्त्यांमध्ये महापालिकेच्या वतीने नळाद्वारे पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छतागृहे, गल्लीबोळातील काँक्रीटीकरण, अंतर्गत रस्ते, पददिवे अशा मूलभूत

Historical28/04/2025

शिवनेरी, रायगड, राजगडसह बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळणार युनेस्कोच्या प्रतिनिधींची सप्टेंबरमध्ये किल्ल्यांचे मूल्यमापन; गडकिल्ले अधिक सुंदर, भक्कम आणि सुरक्षित होणार पुणे :छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीची दुर्गमता बघून

Environment28/04/2025

राज्यात माळढोक पक्षी उरले फक्त तीन ते पाच! दुर्मिळ पक्ष्याला वाचविण्यासाठी कृत्रिम अंडी उबविण्याचा प्रयोग पुणे :देशात अतिशय दुर्मिळ होत असलेल्या माळढोक पक्षी (ग्रेट इंडियन बस्टार्ड) अवघे तीन ते पाच

Cultural28/04/2025

गुढीपाडवा महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील -नाहिद नालबंद  आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडवा हा दिवस मराठी नविन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जाती. तसेच नविन वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र महिना अहि.

Editorial28/04/2025

एक लाख पुणेकर दररोज पितात दूषित पाणी ! राज्यातील शहर असो किंवा गाव येथील शेवटच्या माणसापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिकेची कमी पडत आहे. राज्यातील शहरांसह ग्रामिण

मी आधार समजावं कुणाला..? कारागृह म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभे राहत एक वेगळं जग.‌ गजाआड कोंडला गेलेला, हातात बेड्या अडकवलेला एक जीव आणि त्यातच जेव्हा येरवडा कारागृहाचा उल्लेख केला जातो,

Editorial27/04/2025

संपादकीय अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत मर्यादाही आवश्यक भारतीय संविधानाने कलम १९ (१) (अ) कलमांतर्गत प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. या कलमांतर्गत प्रत्येक व्यक्तीला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. यालाच इंग्रजीमध्ये’

Adventures27/04/2025

कारनामा!* *कार ड्रायव्हिंग एक आनंद सहल!* कोणतीही गोष्ट शिकेपर्यंत अनंत अडचणी, समस्या येत असतात! ज्या अनिवार्य असतात! असं म्हणतात “समस्या नाही असा मनुष्य नाही, आणि समस्येचे समाधान नाही, अशी समस्या

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...